“कागदपत्रे कशी जळाली नाहीत? पाच मृतदेह सापडले, मग सहावा कुठे?” — अजित पवारांच्या विमान अपघातावर अमोल मिटकरींचे गंभीर प्रश्न
“कागदपत्रे कशी जळाली नाहीत? पाच जणांचा मृत्यू झाला, मग सहावा व्यक्ती कुठे आहे?”असे गंभीर आणि धक्कादायक प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून, अपघाताबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे. बुधवारी झालेल्या भीषण […]
