Author name: valvi929@gmail.com

जिल्हा परिषद निवडणूक 2026 पुन्हा लांबणीवर?

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या — जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत — निवडणुका OBC आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीमुळे पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याचा थेट परिणाम नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीवरही झाला असून निवडणूक प्रक्रिया सध्या अनिश्चित अवस्थेत आहे. प्रशासक राज सुरूच राहील का असा प्रश्न आता निर्माण होत आहे… या […]

जिल्हा परिषद निवडणूक 2026 पुन्हा लांबणीवर? Read More »

PM Kisan 22वी हप्ता अंतिम तारीख जाहीर? शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan) 22वा हप्ता कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. आता ताज्या माहितीनुसार सरकारची तयारी अंतिम टप्प्यात असून 22वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे शेतीसह घरगुती गरजांसाठी

PM Kisan 22वी हप्ता अंतिम तारीख जाहीर? शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी Read More »

अनेक आदिवासी बांधवाना माहीत नसलेले संविधानातील महत्त्वाचे कलम : अनुच्छेद 275(1)

भारतीय संविधान हे वंचित, दुर्लक्षित आणि आदिवासी समाजाच्या विकासासाठी ठोस तरतुदी करणारे दस्तऐवज आहे. मात्र आदिवासी समाजाच्या विकासासाठी थेट आर्थिक आधार देणारे अनुच्छेद 275(1) हे महत्त्वाचे कलम आजही अनेक आदिवासी बांधवांना माहीत नाही, ही गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. अनुच्छेद 275(1) म्हणजे काय? भारतीय संविधानातील अनुच्छेद 275(1) नुसार केंद्र सरकार राज्यांना विशेष अनुदान (Grant-in-Aid) देते.

अनेक आदिवासी बांधवाना माहीत नसलेले संविधानातील महत्त्वाचे कलम : अनुच्छेद 275(1) Read More »

📢 भारतीय डाक विभागात 28,000+ जागांची भरती

✅ फक्त 10वीच्या मार्क्सवर निवड | ❌ कोणतीही परीक्षा नाही भारतीय डाक विभाग (India Post) अंतर्गत 28,000 पेक्षा अधिक जागांसाठी मोठी भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही लेखी परीक्षा नाही. उमेदवारांची निवड फक्त 10वीच्या गुणांवर (Merit Based) होणार आहे. 🔹 भरतीचे मुख्य वैशिष्ट्ये🏤 विभाग : भारतीय डाक (India Post)📌

📢 भारतीय डाक विभागात 28,000+ जागांची भरती Read More »

“कागदपत्रे कशी जळाली नाहीत? पाच मृतदेह सापडले, मग सहावा कुठे?” — अजित पवारांच्या विमान अपघातावर अमोल मिटकरींचे गंभीर प्रश्न

“कागदपत्रे कशी जळाली नाहीत? पाच जणांचा मृत्यू झाला, मग सहावा व्यक्ती कुठे आहे?”असे गंभीर आणि धक्कादायक प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून, अपघाताबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे. बुधवारी झालेल्या भीषण

“कागदपत्रे कशी जळाली नाहीत? पाच मृतदेह सापडले, मग सहावा कुठे?” — अजित पवारांच्या विमान अपघातावर अमोल मिटकरींचे गंभीर प्रश्न Read More »

इच्छागव्हाणचा अभिमान : साजन वळवी यांची राज्यस्तरीय फोटोग्राफीमध्ये चमकदार कामगिरी

नागपूर येथे आयोजित बिरसा कला संगम राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेत इच्छागव्हाण ता.तळोदा जि. नंदुरबार येथील साजन वळवी यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावून भव्य यश संपादन केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, हा मानाचा पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी,

इच्छागव्हाणचा अभिमान : साजन वळवी यांची राज्यस्तरीय फोटोग्राफीमध्ये चमकदार कामगिरी Read More »

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : ई-केवायसी प्रक्रियेमुळे महिलांचे डोकेदुखी वाढली

e-Kyc करतांना तांत्रिक अडचण येत आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 सन्मान निधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतो. मात्र, या योजनेचा लाभ अखंडितपणे मिळावा यासाठी शासनाने ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. शासनाने दोन महिन्यांचा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : ई-केवायसी प्रक्रियेमुळे महिलांचे डोकेदुखी वाढली Read More »

ध्रुव जुरेलचे पहिले टेस्ट शतक: गन सैल्यूटसह जबरदस्त खेळी

भारतीय टेस्ट क्रिकेटमध्ये एक नवा हिरा चमकला आहे – ध्रुव जुरेल. अहमदाबादमध्ये वेस्टइंडीजविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात त्याने आपल्या करिअरमधील पहिले शतक झळकावले. शतकानंतर केलेल्या गन सैल्यूट सेलिब्रेशनमुळे तो चर्चेत आला आहे. ध्रुव जुरेलची दमदार खेळी ध्रुव जुरेलने दुसऱ्या दिवसाच्या खेळात अत्यंत परिपक्वता दाखवत भारतीय डावाला मजबुती दिली. 210 चेंडूंचा सामना 125 धावा 15

ध्रुव जुरेलचे पहिले टेस्ट शतक: गन सैल्यूटसह जबरदस्त खेळी Read More »

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना – ई-केवायसी प्रक्रियेचे महत्त्व आणि सावधगिरी

महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील लाखो महिलांसाठी आशेचा किरण ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 मानधन थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाते. हा लाभ प्रत्येक पात्र महिलेला वेळेवर व अखंडितपणे मिळावा यासाठी शासनाने आता ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ई-केवायसी का आवश्यक आहे?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना – ई-केवायसी प्रक्रियेचे महत्त्व आणि सावधगिरी Read More »

कुंडलेश्वर मंदिर — नंदुरबार जिल्ह्यातील लपलेले तीर्थक्षेत्र

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील इच्छागव्हाण ग्रामपंचायत हद्दीत वसलेले कुंडलेश्वर मंदिर हे एक प्राचीन तीर्थक्षेत्र मानले जाते. डोंगरदऱ्यांच्या कुशीत व हिरव्यागार जंगलात वसलेले हे मंदिर केवळ धार्मिक श्रद्धेचेच नाही तर निसर्गाच्या सान्निध्यात मिळणाऱ्या शांतीचेही केंद्र आहे. प्राचीन परंपरा व भाविकांची ओढ: कुंडलेश्वर हे भगवान शंकराचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराजवळच गरम पाण्याच्या कुंड्या असून वर्षभर येथे

कुंडलेश्वर मंदिर — नंदुरबार जिल्ह्यातील लपलेले तीर्थक्षेत्र Read More »